बातम्या

परभणीतील या गावात रात्री 10 वाजेपर्यंत मतदान



महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील बालसा खुर्द या गावात रात्री दहा वाजेपर्यंत मतदान चालू होतं. गावात झालेलं अतिक्रमण काढून टाकण्याच्या ग्रामस्थांच्या प्रलंबित मागणीची दखल न घेतल्याने गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. सकाळी 11:00 वाजेपर्यंत गावात एकही मतदान झालं नव्हतं. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत ग्रामस्थांना आश्वस्त केल्यानंतर दुपारी एक वाजता मतदानप्रक्रिया सुरू झाली. उशिरा सुरू झालेली ही मतदानप्रक्रिया रात्री दहा वाजेपर्यंत चालली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!