बातम्या

2025 मध्ये सरकार देतंय महिलांना दरमहा ₹2500 – नवीन योजना सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या महिलांसाठी सरकार विविध योजना (Yojana) राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक साक्षर करणे हा हेतू आहे. दरम्यान, दिल्लीतील महिलांच्या (Delhi Women) सक्षमीकरणासाठी सरकारने त्यांना दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, ते आता पूर्ण होणार आहे. महिला समृद्धी योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता महिलांच्या खात्यात दरमहा 2500 रुपये येणार आहेत. या योजनेचा दिल्लीतील 15 ते 20 लाख महिलांना फायदा होणार आहे. पण हे पैसे कोणाला मिळणार? कोणती कागदपत्रे लागणार? याबाबतची माहिती घेऊयात

दरमहा ₹2500 थेट खात्यात जमा. पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्वाची माहिती जाणून घ्या.

 

महिलांसाठी दिलासादायक बातमी! भारत सरकारने “माहिला आर्थिक स्वावलंबन योजना 2025” नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये 18 ते 45 वयोगटातील महिलांना दरमहा ₹2500 थेट बँक खात्यात दिलं जाणार आहे.

 अर्ज प्रक्रिया आणि महत्वाची माहिती जाणून घ्या.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!