गुलाबराव देवकरांना आबा माळीचे उत्तर!

आप्पा साहेब तुम्ही घरकुल घोट्याळ्यात मुख्य आरोपी आहात आणि तुम्हीच नीतिमत्तेच्या गोष्टी करतात अहो जळगाव ग्रामीण आणि धरणगाव मतदार संघात प्रत्येक गावात जलजीवन मिशन च्या माध्यमातून प्रत्येक गावात कोटी रुपयाचे काम भाऊंच्या माध्यमातून झाले नवीन ग्रामपंचायती असतील, शेतरस्ते, ज्या धार्मिक स्थळांना तुम्ही हजेरीही दिली नसेल त्या धार्मिक स्थळाना त्यांनी कोट्यावधीचा निधी दिला त्यात प्रामुख्याने नशिराबाद येथील झिपरू आण्णा मंदिर, अवचित हनुमान मंदिर, पळसोद येथील रामेश्वर मंदिर, प्रत्येक गावात सामाजिक सभागृह, बौध्द विहार, जि. प. शाळांना वॉल कंपाऊंड ची संकल्पना एके काळी आपले नेते असणारे अजितदादा यांनी सुद्धा त्यांची विधानभवनात तारीफ केली होती इतकेच नव्हे तर त्यांनी ही संकल्पना राज्यभर राबवली तसेच r o filter च्या पाण्याची व्यवस्था त्यांनी केली शाळेत led tv संच त्यांनी दिले अपंग लोकांना सायकल असेल, विद्यार्थ्यांना दरवर्षी लाखो वह्या वाटप करतात असे कितीतरी हे दरवर्षी राबवत असतात तुम्ही आजवर फक्त सामाजिक भांडवल चा वापर करून राजकारण करत आला आहात गुलाब भाऊ मुबंई असो की जळगाव दवाखाना असो कि लग्न ,मरण ,धरण असो तळागाळातील लोकांना भेटतात आता जनता ही सुज्ञ व सजान आहे तुमचा नक्की कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही
– आबा माळी ( पाळधी )