बातम्या
चीनमध्ये नवीन व्हायरसचा धोका; भारत सरकार सज्ज, नागरिकांना घाबरण्याची आवश्यकता नाही

कोरोनानंतर, चीनमध्ये आणखी एका नवा व्हायरस आणि श्वसनाच्या आजारांचा प्रकोप वाढत असल्याने जगभर चिंता निर्माण झाली आहे. 2020 मध्ये आलेल्या कोविड-19 च्या महामारीनंतर आता पुन्हा एकदा एका नवीन विषाणूचा धोका उभा राहिला आहे. यामुळे भारत सरकारने तत्काळ तयारी दाखवली आहे.