बातम्या

नागरिकांच्या समस्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोडवण्यासाठी हक्काचा आमदार ?

जळगाव राज्याच्या सर्वात शेवटच्या सीमेवर असलेला जिल्हा व खानदेशातील महत्त्वाचा असा जळगाव जिल्हा या जिल्ह्यात अकरा विधानसभा आहे त्यातच सर्वात महत्त्वाची म्हणजे जळगाव शहर या शहरात सर्व काही आहे जिल्हाधिकारी कार्यालयापासून आरटीओ कार्यालयापासून सर्व केंद्र जळगाव आत आहे मात्र जळगाव शहरात आशियामधील सर्वात मोठी सतरा मजली इमारत असूनही जळगाव शहरातील रस्ते जोडीने माखलेले आहेत पक्षाचे नेते एकमेकांकडे बोट दाखवून टाळाटाळ करीत आहे अशात नागरिकांच्या आवाजाचा होकार देणारा एकमेव असा माणूस म्हणजे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील ज्याने पक्षाचे पेक्षा जनतेच्या आवाजासाठी व जनतेच्या कामासाठी कामासाठी स्वतः सर्व पक्षाच्या नेत्यांशी लढण्याची ताकद दाखवली असा भविष्यातील आमदार

जळगाव जिल्ह्यातील अकरावी विधानसभा यावर विविध पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत पक्षाच्या नेतृत्वात उभे झालेले नेते हे पक्ष पुरतेच काम करतात मात्र नागरिकांच्या समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असताना जळगाव शहराचे चित्र अजूनही पालटलेले नसताना नागरिकांच्या समस्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोडवण्यासाठी नागरिकांचा आवाज होण्यासाठी अपक्ष ज्यावर कोणाचाही कोणत्या पक्षाचाही अंकुश नाही फक्त त्यावर जनतेचा आणि जनतेलाच जबाब देणारा असा आमदार या निवडणुकीत मैदानात उतरणार आहे यासाठी जनतेने जनतेने त्याच्या पाठीमागे अपक्ष न राहता त्याला पक्षासारखे बळ देऊन उंच भरारी द्यावी यासाठी राजकीय चोला बाजूला ठेवून नागरिकांच्या व नागरिकांच्या समस्यांसाठी जनतेचाच आवाज झालेला नेता कुलभूषण पाटील कुल शांत संयमी भूषण म्हणजे अभिमान असलेला की ज्या व्यक्तीने काम केल्यानंतर त्याचे भूषण लोकांना वाटेल असा तो भूषण कुलभूषण पाटील या निवडणुकीत जनतेच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून उभे आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!